ठळक गोष्टी
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशीजन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • सुविचार — प्रतिभा शालिपुरुष जी नवे प्रमेय मांडतील ते सामान्य बुद्धीला पटणारे असतात (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२४ मे जन्म

  • १९७७: जीत गांगुली
  • १९७३: शिरीष कुंदर
  • १९६९: मंदार आगाशे
  • १९५५: राजेश रोशन
  • १९४१: बॉब डायलन
  • १९४०: जोसेफ ब्रॉडस्की (निधन: २८ मे १९९६ )
  • १९३३: हेमचंद्र दाणी (निधन: १९ डिसेंबर १९९९ )
  • १९२४: जादूगार रघुवीर (निधन: २० ऑगस्ट १९८४ )
  • १९०५: मिखाईल शोलोखोव्ह (निधन: २१ फेब्रुवारी १९८४ )
  • १८१९: राणी व्हिक्टोरिया (निधन: २२ जानेवारी १९०१ )
  • १७५१: चार्ल्स इमॅन्युएल IV (निधन: ६ ऑक्टोबर १८१९ )
  • १६८६: डॅनियल फॅरनहाइट (निधन: १६ सप्टेंबर १७३६ )