घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — चुका होणे हे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तर आपली प्रगती होऊ शकते परंतु आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: अज्ञात)
सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे (लेखक: पोप)
सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — चुका होणे हे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तर आपली प्रगती होऊ शकते परंतु आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: अज्ञात)
सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे (लेखक: पोप)
सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.