ठळक गोष्टी
  • सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — क्षणाचा साक्षात्कार संबंध आयुष्याचा अनुभव बनू शकतो (लेखक: रणजीत देसाई)
  • सुविचार — उत्साह हा अग्नीसारखा असतो त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावे लागते (लेखक: बेनहम)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ नोव्हेंबर निधन

  • २०२२: लोहितस्वा (जन्म: ५ मे १९४२ )
  • २०१५: ओमप्रकाश मेहरा (जन्म: १९ जानेवारी १९१९ )
  • २०१५: अंगद पॉल
  • २०१३: अमांची वेक्कत सुब्रमण्यम (जन्म: २ जानेवारी १९५७ )
  • २००९: विटाली गिन्झबर्ग (जन्म: ४ ऑक्टोबर १९१६ )
  • १९६०: सुब्रतो मुखर्जी
  • १९३५: चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ (जन्म: ९ फेब्रुवारी १८९७ )
  • १८१४: विल्यम जेसॉप (जन्म: २३ जानेवारी १७४५ )
  • १६७४: जॉन मिल्टन (जन्म: ९ डिसेंबर १६०८ )
  • १२२६: लुई (८वा) (जन्म: ५ सप्टेंबर ११८७ )