सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — क्षणाचा साक्षात्कार संबंध आयुष्याचा अनुभव बनू शकतो (लेखक: रणजीत देसाई)
सुविचार — उत्साह हा अग्नीसारखा असतो त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावे लागते (लेखक: बेनहम)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — क्षणाचा साक्षात्कार संबंध आयुष्याचा अनुभव बनू शकतो (लेखक: रणजीत देसाई)
सुविचार — उत्साह हा अग्नीसारखा असतो त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावे लागते (लेखक: बेनहम)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.