सुविचार — कमळाच्या सोहबाजुंनी पाणीच पाणी असते पण त्याच्या पाकळ्या कधीच ओल्या होत नाहीत माणसाचे त्याच्या उलट आहे मनुष्याच्या आजूबाजूला असलेल्या लालसे… (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
सुविचार — कमळाच्या सोहबाजुंनी पाणीच पाणी असते पण त्याच्या पाकळ्या कधीच ओल्या होत नाहीत माणसाचे त्याच्या उलट आहे मनुष्याच्या आजूबाजूला असलेल्या लालसे… (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
१९७९:युवन शंकर राजा— भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
१९६९:जवागल श्रीनाथ— जलदगती गोलंदाज
१९६३:ऋतुपर्णा घोष— भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९४४:क्लाइव्ह लॉइड— वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
१९४०:शिवाजी गोविंदराव सावंत— मराठी कादंबरीकार, ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ साठी प्रसिद्ध साहित्यिक — मूर्तिदेवी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
(निधन: १८ सप्टेंबर २००२
)
१९३१:जयवंत कुलकर्णी— पार्श्वगायक
(निधन: १० जुलै २००५
)
१९१९:अमृता प्रीतम— पंजाबी लेखिका व कवयित्री — ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: ३१ ऑक्टोबर २००५
)
१९०७:रॅमन मॅगसेसे— फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष
(निधन: १७ मार्च १९५७
)
१९०२:मालक दामू धोत्रे— रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस
१८७०:मारिया माँटेसरी— इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ
(निधन: ६ मे १९५२
)