जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — तुम्ही कल्पना केली तर तुम्ही ती प्रत्यक्षात उतरवू शकतात तुम्ही जे बनायचे त्याचे स्वप्न पाहिले तर तुम्ही ते बनवू शकतात (लेखक: व्हॉर्ड विल्स्मर्स)
सुविचार — तुम्ही काही लोकांना सर्व कार्ड फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल परंतु सर्व लोकांना सर्वकाळ फसवू शकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — जगात प्रतिवर्षी नवीन कल्पना नवीन नित्या निर्माण होत असल्यामुळे जुन्या कल्पना जुने शोध व जुन्यायुक्त एका मागून एक मागे पडत आहेत जे शाळेत किं… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — तुम्ही कल्पना केली तर तुम्ही ती प्रत्यक्षात उतरवू शकतात तुम्ही जे बनायचे त्याचे स्वप्न पाहिले तर तुम्ही ते बनवू शकतात (लेखक: व्हॉर्ड विल्स्मर्स)
सुविचार — तुम्ही काही लोकांना सर्व कार्ड फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल परंतु सर्व लोकांना सर्वकाळ फसवू शकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — जगात प्रतिवर्षी नवीन कल्पना नवीन नित्या निर्माण होत असल्यामुळे जुन्या कल्पना जुने शोध व जुन्यायुक्त एका मागून एक मागे पडत आहेत जे शाळेत किं… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
१९९७:— प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
१९९६:— पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
१९९१:— किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९८४:मचमुसिक कंपनी— सुरवात.
१९७१:— अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
१९७०:— राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
१९६२:— त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
१९५७:— मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
१९४७:— भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१९२०:— खिलाफत चळवळीची सुरुवात.
१९२०:— खिलाफत चळवळीची सुरुवात.
जन्म
१९४०:शिवाजी गोविंदराव सावंत— मराठी कादंबरीकार, ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ साठी प्रसिद्ध साहित्यिक — मूर्तिदेवी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
(निधन: १८ सप्टेंबर २००२
)
निधन
२०२०:प्रणब मुखर्जी— भारतीय राजकारणी आणि भारताचे १३वे राष्ट्रपती — भारतरत्न, पद्मविभूषण
(जन्म: ११ डिसेंबर १९३५
)
१९७३:ताराबाई मोडक— शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या
(जन्म: १९ एप्रिल १८९२
)