ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच (लेखक: थॉमस पेनजन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
  • सुविचार — जेव्हा तुम्ही एखादी योग्य गोष्ट करता तेव्हा त्यासाठी पैसा आपोआप येत असतो (लेखक: मायकेल फिलिप्स)
  • सुविचार — कमळाच्या सोहबाजुंनी पाणीच पाणी असते पण त्याच्या पाकळ्या कधीच ओल्या होत नाहीत माणसाचे त्याच्या उलट आहे मनुष्याच्या आजूबाजूला असलेल्या लालसे… (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१७ मार्च निधन

  • २०२०: बेट्टी विल्यम्स (जन्म: २२ मे १९४३ )
  • २०१९: मनोहर पर्रीकर (जन्म: १३ डिसेंबर १९५५ )
  • २०१७: डेरेक वॉलकॉट (जन्म: २३ जानेवारी १९३० )
  • २०००: राजकुमारी दुबे
  • १९८५: दत्ता फडकर (जन्म: १२ डिसेंबर १९२५ )
  • १९५७: रॅमन मॅगसेसे (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७ )
  • १९५६: आयरिन क्युरी (जन्म: १२ सप्टेंबर १८९७ )
  • १९३७: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (जन्म: २६ जानेवारी १८९१ )
  • १८९३: ज्युल्स फेरी (जन्म: ५ एप्रिल १८३२ )
  • १८८२: विष्णूशास्त्री चिपळूणकर (जन्म: २० मे १८५० )
  • १२७२: सम्राट गो-सागा (जन्म: १ एप्रिल १२२० )
  • १२१०: मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ)