ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — ज्याला नियमित पणाची किंवा व्यक्तशीरपणे कामे करण्याची सवय असते तोच जीवनात यशस्वी होतो (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • सुविचार — येऊन कोम असते प्रीती ममूल होते स्नेहाची पाने कडून पडतात पण आईच्या प्रेमाला अंत नसतो (लेखक: ओव्हिड)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३ मे निधन

  • २००९: राम बाळकृष्ण शेवाळकर (जन्म: २ मार्च १९३१ )
  • २००६: प्रमोद महाजन (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९ )
  • २०००: शकुंतला परांजपे (जन्म: १७ जानेवारी १९०६ )
  • १९९६: वसंत गवाणकर
  • १९८१: नर्गिस दत्त (जन्म: १ जून १९२९ )
  • १९७८: विठ्ठल दत्तात्रय घाटे (जन्म: १८ जानेवारी १८९५ )
  • १९७७: हमीद दलवाई (जन्म: २९ सप्टेंबर १९३२ )
  • १९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ (जन्म: १० एप्रिल १९०१ )
  • १९६९: डॉ. झाकिर हुसेन (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७ )
  • १९२५: क्लेमेंट एडर (जन्म: २ एप्रिल १८४१ )
  • १९१२: नझीर अहमद देहलवी
  • १९०८: István Türr (जन्म: १० ऑगस्ट १८२५ )