सुविचार — मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं सिंहाच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊकच नसतं (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे पण अश्रू हे त्याचे फळ आहे (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं सिंहाच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊकच नसतं (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे पण अश्रू हे त्याचे फळ आहे (लेखक: वि स खांडेकर)
१९८४:— भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१८७०:— बॉम्बे म्युच्युअल लाईफ ऍॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
जन्म
१८८९:खुदिराम बोस— भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि तरुण क्रांतिकारक, ब्रिटिशांविरुद्ध संघर्षासाठी प्रसिद्ध — औपचारिक राष्ट्रीय पुरस्कार नाही
(निधन: ११ ऑगस्ट १९०८
)
१८८४:राजेन्द्र प्रसाद— भारताचे पहिले राष्ट्रपती — भारतरत्न
(निधन: २८ फेब्रुवारी १९६३
)
१८८२:नंदलाल बोस— भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण
(निधन: १६ एप्रिल १९६६
)
निधन
२०११:देव आनंद— भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
(जन्म: २६ सप्टेंबर १९२३
)
१९७९:मेजर ध्यानचंद— भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते — पद्मभूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
(जन्म: २९ ऑगस्ट १९०५
)