सुविचार — राष्ट्राला अंधपातापासून वाचविण्याला चारित्र्य निर्मिती हाच हमखास मार्ग असतो चारित्र्य गेले की सर्वस्व गेले राष्ट्राची किंमत त्याच्या विद्वत… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — राष्ट्राला अंधपातापासून वाचविण्याला चारित्र्य निर्मिती हाच हमखास मार्ग असतो चारित्र्य गेले की सर्वस्व गेले राष्ट्राची किंमत त्याच्या विद्वत… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
१९८४:— भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९७९:— आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
१९७१:— पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९६७:— डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१९२७:— लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
१८७०:— बॉम्बे म्युच्युअल लाईफ ऍॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
१८२९:— लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८१८:— इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
१७९६:— दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.