घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
सुविचार — आज्ञाधारकपणा हवे ते काम करण्याची तयारी व आपण करीत असलेल्या कार्याबद्दल अत्यंत प्रेम हे एवढे तीन गुण जर तुमच्याजवळ असतील तर तुमचे पाय कुणासह… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - १२ जून १८९८ — फिलिपाइन्स — देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
सुविचार — आज्ञाधारकपणा हवे ते काम करण्याची तयारी व आपण करीत असलेल्या कार्याबद्दल अत्यंत प्रेम हे एवढे तीन गुण जर तुमच्याजवळ असतील तर तुमचे पाय कुणासह… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - १२ जून १८९८ — फिलिपाइन्स — देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
२००१:परवेझ मुशर्रफ— पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७:— महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९९०:मंजिल-रुडबार भूकंप— इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
१९९०:इराण— देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.
१९६०:माली— देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ— स्थापना.
१९४४:दुसरे महायुद्ध— फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४:MW 18014 V-2 रॉकेट— १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४०:दुसरे महायुद्ध— मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१:— चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठ— स्थापना.
१८९९:रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे— यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी. एस. एम. टी.)— देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. एम. टी.) सुरू झाले.
१८७७:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल— यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेचीसुरवात केली.
१८६३:अमेरिका— वेस्ट व्हर्जिनिया ३५ वे राज्य बनले.
१८४०:सॅम्युअल मोर्स— यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.
१८३७:राणी व्हिक्टोरिया — इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या.
जन्म
१९५८:द्रौपदी मुर्मू— भारताच्या १५व्या राष्टपती, तसेच पहिल्या आदिवासी, सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा
१९५२:विक्रम सेठ— भारतीय लेखक आणि कवी — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
१८६९:लक्ष्मणराव किर्लोस्कर— किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक
(निधन: २६ सप्टेंबर १९५६
)