सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
सुविचार — जे कसलीच अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही (लेखक: डेरेक वॉलकॉट — जन्म: २३ जानेवारी १९३० | निधन: १७ मार्च २०१७)
सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
सुविचार — जे कसलीच अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही (लेखक: डेरेक वॉलकॉट — जन्म: २३ जानेवारी १९३० | निधन: १७ मार्च २०१७)
२००६:— नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२००४:स्पेसशिपवन SpaceShipOne— हे स्पेसफ्लाइट साध्य करणारे पहिले खाजगी स्पेसप्लेन बनले.
१९९९:मार्क वॉ— हे विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारे ४थे खेळाडू ठरले.
१९९८:— फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
१९९५:रश्मी मयूर— यांना पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९२:डॉ. रघुनाथ माशेलकर— यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
१९९१:पी. व्ही. नरसिम्हा राव— भारताचे ९वे पंतप्रधान बनले.
१९८९:अमेरिका— सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
१९६३:कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा मॉन्टिनी— यांची पोप पॉल (सहावे) म्हणून निवड.
१९६१:— अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९५७:एलेन फेअरक्लॉ— यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
१९४९:राजस्थान उच्च न्यायालय— स्थापना.
१९४८:चक्रवर्ती राजगोपालाचारी— पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
१९४५:दुसरे महायुद्ध— ओकिनावाची लढाई: संपली.
१९४२:दुसरे महायुद्ध— जर्मन सैन्याने किमान ३३ हजार मित्र राष्ट्रांच्या सैन्याला कैद केले.
१९४२:दुसरे महायुद्ध— जपानी पाणबुडीने अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला केला.
१९४०:दुसरे महायुद्ध— इटलीने फ्रान्सवर अयशस्वी आक्रमण सुरू केले.
१८९८:अमेरिका— देशाने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.
१७८८:अमेरिका— न्यू हॅम्पशायर ९वे राज्य बनले.
जन्म
१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली— भारताचे ९वे नौदल प्रमुख
(निधन: २१ जानेवारी १९९८
)
१९१२:विष्णू प्रभाकर— भारतीय लेखक व नाटककार — पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: ११ एप्रिल २००९
)
निधन
२०१२:सुनील जना— भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार — पद्मा भूषण, पद्मश्री
(जन्म: १७ एप्रिल १९१८
)
१९८४:अरुण सरनाईक— मराठी चित्रपट अभिनेते, संगीतकार
(जन्म: ४ ऑक्टोबर १९३५
)