घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — कोणताही महान कलाकार एखादी गोष्ट आहे तशी पाहत नसतो तर त्यात वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा तो ही दृष्टी गमावतो तेव्हा तो कलाका… (लेखक: ऑस्कर विलडे)
सुविचार — समृद्धीच्या काळात माणसाने खबरदारीने वागावे आणि विपतीच्या काळात सबुरीने (लेखक: जे रे)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे (लेखक: पोप)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — कोणताही महान कलाकार एखादी गोष्ट आहे तशी पाहत नसतो तर त्यात वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा तो ही दृष्टी गमावतो तेव्हा तो कलाका… (लेखक: ऑस्कर विलडे)
सुविचार — समृद्धीच्या काळात माणसाने खबरदारीने वागावे आणि विपतीच्या काळात सबुरीने (लेखक: जे रे)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे (लेखक: पोप)
२००१:परवेझ मुशर्रफ— पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७:— महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९९०:मंजिल-रुडबार भूकंप— इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
१९९०:इराण— देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.
१९६०:माली— देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ— स्थापना.
१९४४:दुसरे महायुद्ध— फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४:MW 18014 V-2 रॉकेट— १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४०:दुसरे महायुद्ध— मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१:— चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठ— स्थापना.
१८९९:रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे— यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी. एस. एम. टी.)— देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. एम. टी.) सुरू झाले.
१८७७:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल— यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेचीसुरवात केली.
१८६३:अमेरिका— वेस्ट व्हर्जिनिया ३५ वे राज्य बनले.
१८४०:सॅम्युअल मोर्स— यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.
१८३७:राणी व्हिक्टोरिया — इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या.