ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकनजन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — प्रत्येकाला वाटते की देव आपल्या बाजूने आहे पण श्रीमंत आणि सत्ताधीशांना त्याची खात्री असते तर गरीब मात्र त्याची खात्री नसल्यामुळे गरीबच राहतो (लेखक: जॉन अनुसे)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — अस्वस्थपणा व उतावळेपणा या दोन्ही व्याधी आहेत त्या दोन्ही आयुष्य हिरावून घेतात (लेखक: महात्मा गांधी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ नोव्हेंबर जन्म

  • १९७३: पुल्लेला गोपीचंद
  • १९६८: शोभाजी रेगी (निधन: २४ एप्रिल २०१४ )
  • १९६३: मिनाक्षी शेषाद्री
  • १९५३: कोडियेरी बालकृष्णन (निधन: १ ऑक्टोबर २०२२ )
  • १९३०: मिहिर सेन (निधन: ११ जून १९९७ )
  • १९२७: श्रीराम लागू (निधन: १७ डिसेंबर २०१९ )
  • १९१७: चित्रगुप्त (निधन: १४ जानेवारी १९९१ )
  • १९०९: मिर्झा नासीर अहमद (निधन: ९ जून १९८२ )
  • १९०४: ननामदी अझीकीवे (निधन: ११ मे १९९६ )
  • १८९७: चौधरी रहमत अली (निधन: ३ फेब्रुवारी १९५१ )
  • १८९४: धोंडो वासुदेव गद्रे (निधन: २२ जानेवारी १९७५ )
  • १८९०: एल्पिडियो क्विरिनो (निधन: २९ फेब्रुवारी १९५६ )
  • १८३६: डेविड कालाकौआ (निधन: २० जानेवारी १८९१ )
  • इ. स. पू ४२: तिबेरीयस (निधन: १६ मार्च इ. स. पू ३७ )