सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — प्रत्येकाला वाटते की देव आपल्या बाजूने आहे पण श्रीमंत आणि सत्ताधीशांना त्याची खात्री असते तर गरीब मात्र त्याची खात्री नसल्यामुळे गरीबच राहतो (लेखक: जॉन अनुसे)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — अस्वस्थपणा व उतावळेपणा या दोन्ही व्याधी आहेत त्या दोन्ही आयुष्य हिरावून घेतात (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — प्रत्येकाला वाटते की देव आपल्या बाजूने आहे पण श्रीमंत आणि सत्ताधीशांना त्याची खात्री असते तर गरीब मात्र त्याची खात्री नसल्यामुळे गरीबच राहतो (लेखक: जॉन अनुसे)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — अस्वस्थपणा व उतावळेपणा या दोन्ही व्याधी आहेत त्या दोन्ही आयुष्य हिरावून घेतात (लेखक: महात्मा गांधी)