घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठे केली यावरून सिद्ध होते (लेखक: गोपाळ कृष्ण गोखले)
सुविचार — जीवनात कोणतीही कला कामाला येत असेल तर ती जीवन जगण्याची (लेखक: वि स खांडेकर)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठे केली यावरून सिद्ध होते (लेखक: गोपाळ कृष्ण गोखले)
सुविचार — जीवनात कोणतीही कला कामाला येत असेल तर ती जीवन जगण्याची (लेखक: वि स खांडेकर)