ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसाजन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
  • सुविचार — सचिव गोष्टीचे ज्ञान नसेल तर ग्रंथ निरोपयोगी ठरतात (लेखक: सॅम्युएल जॉन्सन)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायला नंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ जुलै जन्म

  • १९६१: हर्षा भोगले
  • १९५५: रॉजर बिन्नी
  • १९४६: इलि नास्तासे
  • १९३८: जयंत नारळीकर (निधन: २० मे २०२५ )
  • १९०९: बाल्मनी अम्मा (निधन: २९ सप्टेंबर २००४ )
  • १९०२: यशवंत केळकर (निधन: ८ फेब्रुवारी १९९४ )
  • १९०२: समृतरा राघवाचार्य (निधन: १६ मार्च १९६८ )
  • १८९९: बालाइ चांद मुखोपाध्याय (निधन: ९ फेब्रुवारी १९८९ )
  • १८९६: ए. जे. क्रोनिन (निधन: ६ जानेवारी १९८१ )
  • १८९४: पर्सी स्पेंसर (निधन: ८ सप्टेंबर १९७० )
  • १८३४: एदगार देगास (निधन: २७ सप्टेंबर १९१७ )
  • १८२७: मंगल पांडे (निधन: ८ एप्रिल १८५७ )
  • १८१४: सॅम्युअल कॉल्ट