ठळक गोष्टी
-
सुविचार — माझ्या एका हातावर चंद्र आणि दुसऱ्या हातावर सूर्य मला प्राप्त झाला तर मी अभ्यासाच्या मार्गावरून कधीही मागे फिरणार नाही (लेखक: मोहम्मद पैगंबर)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो (लेखक: थॉमस कार्लइल)
-
सुविचार — जरुरीच्या वेळी न बोलता जो मित्र गप्प राहतो तो मित्र विश्वासघात की समजावा (लेखक: विल्यम हॅजलेट)
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — माझ्या एका हातावर चंद्र आणि दुसऱ्या हातावर सूर्य मला प्राप्त झाला तर मी अभ्यासाच्या मार्गावरून कधीही मागे फिरणार नाही (लेखक: मोहम्मद पैगंबर)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो (लेखक: थॉमस कार्लइल)
-
सुविचार — जरुरीच्या वेळी न बोलता जो मित्र गप्प राहतो तो मित्र विश्वासघात की समजावा (लेखक: विल्यम हॅजलेट)
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ मार्च घटना
-
२००१: — नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
-
२०००: — भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
-
१९७६: — इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
-
१९६६: — अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९४५: — दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
-
१९४३: — प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
-
१९३७: — महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
-
१९११: — भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
-
१६४९: — शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
-
१५२८: — फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
-
१५२१: — फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.