ठळक गोष्टी
-
सुविचार — मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
-
सुविचार — कृती व्यक्त करणारी मोठी ताकद म्हणजे निर्णय क्षमता जोवर निर्णय घेतला जाणार नाही तोवर हातून काहीच होत नाही (लेखक: विलफड पिस्टन)
-
जन्म - १२ जून १९८२ — शैलजा पुजारी — भारतीय वेटलिफ्टर — कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
-
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
सुविचार — अस्थिरता आणि असंतुष्टता या प्रगतीसाठीच्या प्राथमिक गरजा आहेत (लेखक: थॉमस एडिसन)
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
-
सुविचार — कृती व्यक्त करणारी मोठी ताकद म्हणजे निर्णय क्षमता जोवर निर्णय घेतला जाणार नाही तोवर हातून काहीच होत नाही (लेखक: विलफड पिस्टन)
-
जन्म - १२ जून १९८२ — शैलजा पुजारी — भारतीय वेटलिफ्टर — कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
-
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
सुविचार — अस्थिरता आणि असंतुष्टता या प्रगतीसाठीच्या प्राथमिक गरजा आहेत (लेखक: थॉमस एडिसन)
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ मार्च घटना
-
२००१: — नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
-
२०००: — भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
-
१९७६: — इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
-
१९६६: — अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९४५: — दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
-
१९४३: — प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
-
१९३७: — महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
-
१९११: — भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
-
१६४९: — शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
-
१५२८: — फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
-
१५२१: — फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.