सुविचार — अमली पदार्थ आणि दारू हे सैतानाचे दोन हात आहे (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — अमली पदार्थ आणि दारू हे सैतानाचे दोन हात आहे (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
२०१३:उत्तराखंड ढगफुटी— केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:शेन्झोऊ ९ अंतराळयान— चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:भूतान— देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:— मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:ओरॅकल कॉर्पोरेशन— कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा— या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:— नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:लोकमान्य टिळक— यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.)— कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.
१९०३:फोर्ड मोटर— कंपनीची सुरवात.
जन्म
१९९४:आर्या आंबेकर— मराठी गायिका आणि अभिनेत्री
१९५०:मिथुन चक्रवर्ती— भारतीय अभिनेते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३६:अखलाक मुहम्मद खान— ऊर्दू कवी — साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: १३ फेब्रुवारी २०१२
)
निधन
२०१५:चार्ल्स कोरिया— भारतीय वास्तुविशारद आणि नगररचनाकार म्हणून त्यांनी आधुनिक भारतीय वास्तुकलेला नवी दिशा देणारे — पद्मविभूषण, पद्मश्री, रॉयल गोल्ड मेडल, प्रीमियम इम्पीरियल
(जन्म: १ सप्टेंबर १९३०
)