निधन - १२ जून १९७६ — गोपीनाथ कविराज — भारतीय संस्कृत विद्वान — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)
सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — ईश्वराला सर्वत्र जाता येईना म्हणून त्याने आईची निर्मिती केली (लेखक: ज्यू म्हण)
निधन - १२ जून १९७६ — गोपीनाथ कविराज — भारतीय संस्कृत विद्वान — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)
सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — ईश्वराला सर्वत्र जाता येईना म्हणून त्याने आईची निर्मिती केली (लेखक: ज्यू म्हण)
२०१३:उत्तराखंड ढगफुटी— केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:शेन्झोऊ ९ अंतराळयान— चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:भूतान— देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:— मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:ओरॅकल कॉर्पोरेशन— कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा— या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:— नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:लोकमान्य टिळक— यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.)— कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.