सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — धुक्याने कितीही झाकायला गेले तर पर्वत कायम अचल राहतात (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — धुक्याने कितीही झाकायला गेले तर पर्वत कायम अचल राहतात (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
२०१३:उत्तराखंड ढगफुटी— केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:शेन्झोऊ ९ अंतराळयान— चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:भूतान— देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:— मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:ओरॅकल कॉर्पोरेशन— कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा— या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:— नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:लोकमान्य टिळक— यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.)— कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.