निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — जर कोणी तुमचे अनुकरण किंवा द्वेष करू लागले तर समजा तुमचा उत्कर्ष होत आहे (लेखक: व पु काळे)
सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
सुविचार — आवाजावरून माणसाच्या चारित्र्याची परीक्षा करता येते (लेखक: बी डिझरायली)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — जर कोणी तुमचे अनुकरण किंवा द्वेष करू लागले तर समजा तुमचा उत्कर्ष होत आहे (लेखक: व पु काळे)
सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
सुविचार — आवाजावरून माणसाच्या चारित्र्याची परीक्षा करता येते (लेखक: बी डिझरायली)
२०१६:— प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
१९११:— दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
जन्म
१९५०:रजनीकांत— भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९४९:गोपीनाथ मुंडे— महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
(निधन: ३ जून २०१४
)
१९४०:शरद पवार— महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष — पद्म विभूषण
१९३७:भवरलाल जैन— जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक — पद्मश्री
(निधन: २५ फेब्रुवारी २०१६
)
निधन
२०१२:पं. रवी शंकर— भारतीय सतार वादक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
(जन्म: ७ एप्रिल १९२०
)
१९६४:मैथिलिशरण गुप्त— हिंदी कवी आणि राष्ट्रवादी साहित्यिक, खडीबोली हिंदीच्या विकासातील महत्त्वाचे कवी — पद्मभूषण, साहित्य वाचस्पती
(जन्म: ३ ऑगस्ट १८८६
)