ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
  • सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात (लेखक: विन्स लोंबार्डी)
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — देव व दैव यांच्यावर विसंबून राहणारा माणूस परावलंबी असून त्याच्या हातून कोणताच पराक्रम होणे अशक्य आहे (लेखक: ना सी फडके)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ डिसेंबर

घटना

  • १९४६: युनिसेफ (UNICEF)
  • १९३०:

जन्म

  • १९६९: विश्वनाथन आनंद
  • १९३५: प्रणब मुखर्जी (निधन: ३१ ऑगस्ट २०२० )
  • १९३१: ओशो (निधन: १९ जानेवारी १९९० )
  • १९२५: राजा मंगळवेढेकर (निधन: १ एप्रिल २००६ )
  • १९२२: दिलीप कुमार (निधन: ७ जुलै २०२१ )

निधन

  • २००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी (जन्म: १६ सप्टेंबर १९१६ )
  • १९९८: कवी प्रदीप (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५ )