ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — सध्याची विद्यापीठे अति कुशल असली तरीही असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करीत आहे कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्याची चौकट ठेवली जात नाही खरं… (लेखक: स्टीवन प्रेसिडेंट जॉन्स हॉकिन्स युनिव्हर्सिटी)
  • सुविचार — एक रोप नष्ट करून दुसरा निर्माण करावयाचा एवढेच काम औषधे करू शकतात (लेखक: एम बी एडी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३ जून निधन

  • २०१६: मुहम्मद अली (जन्म: १७ जानेवारी १९४२ )
  • २०१४: गोपीनाथ मुंडे (जन्म: १२ डिसेंबर १९४९ )
  • २०१३: अतुल चिटणीस (जन्म: २० फेब्रुवारी १९६२ )
  • २०११: भजन लाल (जन्म: ६ ऑक्टोबर १९३० )
  • २०१०: अजय सरपोतदार (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९ )
  • २००२: मेर्टन मिलर (जन्म: १६ मे १९२३ )
  • १९९७: मीनाक्षी शिरोडकर (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ )
  • १९९०: रॉबर्ट नोयस (जन्म: १२ डिसेंबर १९२७ )
  • १९८९: रुहोलह खोमेनी (जन्म: २४ सप्टेंबर १९०२ )
  • १९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल
  • १९५६: वीर वामनराव जोशी (जन्म: १८ मार्च १८८१ )
  • १९३२: सर दोराबजी टाटा (जन्म: २७ ऑगस्ट १८५९ )
  • १६५७: विल्यम हार्वी (जन्म: १ एप्रिल १५७८ )