ठळक गोष्टी
  • सुविचार — जन्माला येणारे प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येते की ईश्वराला मानवावर विश्वास आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — आपण जर वाईट गोष्टीचा बीज नष्ट केलं नाही तर वाईट गोष्टीच आपल्याला नष्ट करतील (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — अपयशाने खचून जाऊ नका तो यशाकडे जाणारा राजमार्ग आहे या वाटेवर जितकी खाच खडके येतील तितके आपण कौशल्याने चालू (लेखक: जॉन किड्स)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० जानेवारी निधन

  • २०१७: रोमन हर्झोग (जन्म: ५ एप्रिल १९३४ )
  • २००२: पं. चिंतामणी व्यास (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४ )
  • १९९९: श्रीपाद कृष्ण केळकर
  • १९९७: अलेक्झांडर आर. टॉड (जन्म: २ ऑक्टोबर १९०७ )
  • १९९४: गिरिजाकुमार माथूर (जन्म: २२ ऑगस्ट १९१९ )
  • १९९०: तोचीनिशिकी कियोटाका (जन्म: २० फेब्रुवारी १९२५ )
  • १९७७: रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड (जन्म: १७ जून १९०३ )
  • १९७१: कोको चॅनेल (जन्म: १९ ऑगस्ट १८८३ )
  • १९५७: गॅब्रिएला मिस्त्राल (जन्म: ७ एप्रिल १८८९ )
  • १७७८: कार्ल लिनिअस (जन्म: २३ मे १७०७ )
  • १७६०: रणवीरदत्ताजी शिंदे