ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
  • सुविचार — जे रात्र मद्यपानात घालवितात त्यांना सकाळी स्वच्छ दिसत नाही (लेखक: टेरेंस इरवीण)
  • सुविचार — माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठे केली यावरून सिद्ध होते (लेखक: गोपाळ कृष्ण गोखले)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० जानेवारी

घटना

  • १९६६:
  • १६६६:

जन्म

  • १९७४: ह्रितिक रौशन
  • १९३०: बासु चटर्जी (निधन: ४ जून २०२० )
  • १९१६: सुने बर्गस्ट्रोम (निधन: १५ ऑगस्ट २००४ )

निधन

  • २००२: पं. चिंतामणी व्यास (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४ )
  • १९९७: अलेक्झांडर आर. टॉड (जन्म: २ ऑक्टोबर १९०७ )
  • १९५७: गॅब्रिएला मिस्त्राल (जन्म: ७ एप्रिल १८८९ )
  • १७७८: कार्ल लिनिअस (जन्म: २३ मे १७०७ )