ठळक गोष्टी
-
सुविचार — स्वच्छ घरात आणि स्वच्छ हृदयात परमेश्वर येतो (लेखक: साने गुरुजी)
-
सुविचार — मुळाशी जाऊन पाहिले की देव म्हणजे आपल्याच मनातला आदर्श पिता या संकल्पनेचे निवड प्रतीक आहे असे मी समजेल (लेखक: सिंगमड फ्राईड)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — जितकी चूरशाची लढाई तितके विजयाची मोल जास्त असते (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — स्वच्छ घरात आणि स्वच्छ हृदयात परमेश्वर येतो (लेखक: साने गुरुजी)
-
सुविचार — मुळाशी जाऊन पाहिले की देव म्हणजे आपल्याच मनातला आदर्श पिता या संकल्पनेचे निवड प्रतीक आहे असे मी समजेल (लेखक: सिंगमड फ्राईड)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — जितकी चूरशाची लढाई तितके विजयाची मोल जास्त असते (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१० जानेवारी घटना
-
२०२२: — पहिले डुक्कर ते मनुष्य हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले.
-
१९७२: — पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
-
१९६६: — भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
-
१९२९: — जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
-
१९२६: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
-
१९२०: — पहिले महायुद्ध व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
-
१८७०: — जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.
-
१८६३: — चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
-
१८१०: — नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
-
१८०६: — केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
-
१७३०: — पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
-
१६६६: — सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.