ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — आजचे युग बाजाराचे आहे कार्यविक्रयाचे आहे चरितार्थासाठी प्रत्येकाला काही ना काही विकावे लागते कोणी श्रम विकतात कोणी बुद्धी विकतात तर कोणी प्… (लेखक: वि वा शिरवाडकर)
  • सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — सध्याची विद्यापीठे अति कुशल असली तरीही असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करीत आहे कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्याची चौकट ठेवली जात नाही खरं… (लेखक: स्टीवन प्रेसिडेंट जॉन्स हॉकिन्स युनिव्हर्सिटी)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० डिसेंबर निधन

  • २००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे (जन्म: १७ सप्टेंबर १९३८ )
  • २००३: श्रीकांत ठाकरे
  • २००१: अशोक कुमार (जन्म: १३ ऑक्टोबर १९११ )
  • १९९९: फ्रांजो तुुममन (जन्म: १४ मे १९२२ )
  • १९७८: एमिलियो पोर्टेस गिल (जन्म: ३ ऑक्टोबर १८९० )
  • १९६४: शंकर गणेश दाते (जन्म: १७ ऑगस्ट १९०५ )
  • १९६३: के. एम. पणीक्कर (जन्म: ३ जून १८९५ )
  • १९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर (जन्म: २६ सप्टेंबर १८९४ )
  • १९५३: अब्दुल्ला यूसुफ अली (जन्म: १४ एप्रिल १८७२ )
  • १९२०: होरॅस डॉज (जन्म: १७ मे १८६८ )
  • १८९६: अल्फ्रेड नोबेल (जन्म: २१ ऑक्टोबर १८३३ )