ठळक गोष्टी
-
सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — प्रामाणिकपणा आणि अप्रमाणिकपणा या दोन्ही सवयी सरावानेच आत्मसात होणाऱ्या आहेत (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचा मोह सुटत नाही तोपर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — प्रामाणिकपणा आणि अप्रमाणिकपणा या दोन्ही सवयी सरावानेच आत्मसात होणाऱ्या आहेत (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचा मोह सुटत नाही तोपर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
९ जुलै निधन
-
२०२२: बी.के. सिंगल — भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक
-
२०२०: रांजॉन घोषाल — भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार
-
२००५: रफिक झकारिया — भारतीय राजकारणी
-
२००५: करीम इमामी — भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक
-
१९८४: कवी बाकीबाब — भारतीय गोमंतकीय कवी — पद्मश्री
-
१९६८: सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर — सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक
-
१९३५: डॅनियल एडवर्ड हॉवर्ड — लायबेरिया देशाचे १६वे अध्यक्ष
-
१९३२: किंग कँप जिलेट — अमेरिकन संशोधक व उद्योजक
-
१८५६: ऍॅव्होगॅड्रो — इटालियन रसायनशास्त्रज्ञ