ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे पण अश्रू हे त्याचे फळ आहे (लेखक: वि स खांडेकर)
  • सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात (लेखक: संत कालिदास)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

७ जून जन्म

  • १९८१: अमृता राव
  • १९७४: महेश भूपती
  • १९५५: रांजॉन घोषाल (निधन: ९ जुलै २०२० )
  • १९४२: मुअम्मर गडाफी (निधन: २० ऑक्टोबर २०११ )
  • १९१७: डीन मार्टिन (निधन: २५ डिसेंबर १९९५ )
  • १९१४: के. ए. अब्बास (निधन: १ जून १९८७ )
  • १९१३: मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (निधन: १९ एप्रिल २०१० )
  • १८३७: ऍलॉइस हिटलर (निधन: ३ जानेवारी १९०३ )
  • १८११: सर जेम्स यंग सिम्पसन (निधन: ६ मे १८७० )