सुविचार — प्रत्येकाला वाटते की देव आपल्या बाजूने आहे पण श्रीमंत आणि सत्ताधीशांना त्याची खात्री असते तर गरीब मात्र त्याची खात्री नसल्यामुळे गरीबच राहतो (लेखक: जॉन अनुसे)
सुविचार — उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की ज्यामुळे ते स्वतः पुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील (लेखक: मदन मोहन मालवीय)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — प्रत्येकाला वाटते की देव आपल्या बाजूने आहे पण श्रीमंत आणि सत्ताधीशांना त्याची खात्री असते तर गरीब मात्र त्याची खात्री नसल्यामुळे गरीबच राहतो (लेखक: जॉन अनुसे)
सुविचार — उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की ज्यामुळे ते स्वतः पुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील (लेखक: मदन मोहन मालवीय)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
२०११:दक्षिण सुदान— सुदान राष्ट्रातून या नवीन देशाची निर्मिती.
१९६९:वाघ— भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
१९५१:— भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१८९३:डॉ. डॅनियल हेल— यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
१८७७:विंबल्डन— पहिली विंबल्डन स्पर्धा सुरु झाली.
१८७४:— इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.
१८७३:मुंबई शेअर बाजार— एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
जन्म
१९२५:गुरू दत्त— भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते, उत्कृष्ट दृश्यशैली व संवेदनशील चित्रपटांसाठी प्रसिद्ध — फिल्मफेअर पुरस्कार, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील गौरव
(निधन: १० ऑक्टोबर १९६४
)
१९२३:लच्छमानसिंग लेहल— मेजर-जनरल — वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा
(निधन: १८ जून २०२०
)
१९०८:अल्लामाह रशीद तुराबी— भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ
(निधन: १८ डिसेंबर १९७३
)
निधन
२०२२:बी.के. सिंगल— भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक
(जन्म: १९४० )
१९८४:कवी बाकीबाब— भारतीय गोमंतकीय कवी — पद्मश्री
(जन्म: ३० नोव्हेंबर १९१०
)