घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — वैवाहिक वैवाहिक प्रेम प्रजोत्पादनाला उपयोगी पडते स्नेहाने मानवी जीवनाला परिपूर्णता येते तर उश्रुंखल प्रेमाने जीवन खराब होऊन त्याची अधोगती ह… (लेखक: फ्रान्सिस बेकन)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — वैवाहिक वैवाहिक प्रेम प्रजोत्पादनाला उपयोगी पडते स्नेहाने मानवी जीवनाला परिपूर्णता येते तर उश्रुंखल प्रेमाने जीवन खराब होऊन त्याची अधोगती ह… (लेखक: फ्रान्सिस बेकन)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
२०११:— रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.
२००६:टी. एन. शेषन— यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७:एन. कुंजुरानी देवी— यांनी बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
१९८८:लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC)— स्थापना
१९५८:दो आँखे बारह हाथ— या चित्रपटाला बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९३०:इंडिया हाऊस, लंडन— किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
१९१०:स्वातंत्र्यवीर सावरकर— यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१८८९:द वॉल स्ट्रीट जर्नल— पहिला अंक प्रकाशित झाला.
१८५६:चार्ल्स बर्न— यांना मशीनगनचे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१४९७:वास्को द गामा— युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
जन्म
१९७२:सौरव गांगुली— भारतीय क्रिकेटपटू,बीसीसीआई चे ३९वे अध्यक्ष आणि माजी कर्णधार, आक्रमक नेतृत्व व फलंदाजीसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, बीसीसीआय सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
१९१६:गो. नी. दांडेकर— ग्रामीण महाराष्ट्रावर लेखन करणारे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि प्रवासलेखक. — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: १ जून १९९८
)
निधन
२०२०:सुरमा भोपाली— भारतीय विनोदी अभिनेते
(जन्म: २९ मार्च १९३९
)
२००६:राजा राव— भारतीय लेखक, प्राध्यापक — पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(जन्म: ८ नोव्हेंबर १९०८
)