ठळक गोष्टी
-
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
-
सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
निधन - १२ जून १९७६ — गोपीनाथ कविराज — भारतीय संस्कृत विद्वान — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
-
सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
निधन - १२ जून १९७६ — गोपीनाथ कविराज — भारतीय संस्कृत विद्वान — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
७ नोव्हेंबर जन्म
-
१९८१: अनुष्का शेट्टी — भारतीय अभिनेत्री
-
१९८०: कार्तिक — भारतीय गायक-गीतकार
-
१९७५: वेंकट प्रभू — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
-
१९७१: त्रिविक्रम श्रीनिवास — भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
-
१९६०: श्यामप्रसाद — भारतीय चित्रपट निर्माते
-
१९५४: कमल हासन — भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९२२: विद्याबेन शाह — भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
-
१९१५: गोवर्धन धनराज पारिख — महाराष्ट्रातील विचारवंत वव शिक्षणतज्ञ
-
१९०३: भास्कर धोंडो कर्वे — शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक
-
१९००: एन. जी. रंगा — स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते
-
१८८८: सर चंद्रशेखर वेंकट रमण — भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८८४: पांडुरंग सदाशिव खानखोजे — क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ
-
१८७९: लिऑन ट्रॉट्स्की — रशियन क्रांतिकारक, सिद्धांतकार आणि राजकारणी, रेड आर्मीचे संस्थापक
-
१८६८: मोरो केशव दामले — व्याकरणकार व निबंधकार
-
१८५८: बिपिन चंद्र पाल — भारतीय स्वातंत्र्यसेनानी