सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — थोरांचे जीवन पुन्हा पुन्हा सांगत आचरत आपणही थोर होऊ शकतो मृत्यूच्या अंधारावर जाऊनही आपण काळावर पाऊल खुणा ठेवू शकतो (लेखक: हेन्द्री वर्ड्स वर्थ लॉंग फेलो)
सुविचार — ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती नसते त्याच्याकडे भरारी घेण्यासाठी पंख ही नसतात (लेखक: मोहम्मद अली)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — थोरांचे जीवन पुन्हा पुन्हा सांगत आचरत आपणही थोर होऊ शकतो मृत्यूच्या अंधारावर जाऊनही आपण काळावर पाऊल खुणा ठेवू शकतो (लेखक: हेन्द्री वर्ड्स वर्थ लॉंग फेलो)
सुविचार — ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती नसते त्याच्याकडे भरारी घेण्यासाठी पंख ही नसतात (लेखक: मोहम्मद अली)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
२०१५:अमीन फहीम— भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी
(जन्म: ४ ऑगस्ट १९३९
)
१९९६:अब्दूस सलाम— पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम — नोबेल पुरस्कार
(जन्म: २९ जानेवारी १९२६
)
१९७०:सर चंद्रशेखर वेंकट रमण— भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(जन्म: ७ नोव्हेंबर १८८८
)
१९६३:चिंतामण विनायक जोशी— प्रसिद्ध विनोदी लेखक
(जन्म: १९ जानेवारी १८९२
)