सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
सुविचार — व्यक्तीला समाजोपयोगी बनविणे म्हणजे शिक्षण (लेखक: फ्रान्सिस बेकन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
सुविचार — व्यक्तीला समाजोपयोगी बनविणे म्हणजे शिक्षण (लेखक: फ्रान्सिस बेकन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
१९६२:— भारत चीन युद्ध भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१८७७:— थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
जन्म
१९८७:ईशा करवडे— भारतीय बुद्धीबळपटू
१८९९:हरेकृष्णा महाबत— ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री
(निधन: २ जानेवारी १९८७
)
निधन
१९९६:अब्दूस सलाम— पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम — नोबेल पुरस्कार
(जन्म: २९ जानेवारी १९२६
)
१९७०:सर चंद्रशेखर वेंकट रमण— भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(जन्म: ७ नोव्हेंबर १८८८
)