ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाईजन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — पुस्तकापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षण आणि व्यक्ती पेक्षा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे शिक्षण (लेखक: ए बी अल्कॉट)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात (लेखक: अल्बर्ट हबार्ड)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

६ नोव्हेंबर निधन

  • २०१३: तरला दलाल (जन्म: ३ जून १९३६ )
  • २०१०: सिद्धार्थ शंकर रे (जन्म: २० ऑक्टोबर १९२० )
  • २००२: वसंत कृष्ण वैद्य
  • १९९८: अनंतराव कुलकर्णी (जन्म: १९ सप्टेंबर १९१७ )
  • १९९२: जयराम शिलेदार (जन्म: ६ डिसेंबर १९१६ )
  • १९८७: भालबा केळकर (जन्म: २३ सप्टेंबर १९२० )
  • १९८५: संजीवकुमार (जन्म: ९ जुलै १९३८ )
  • १८३६: चार्ल्स (दहावा) (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७ )