घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — आपली स्वप्न खूप मोठी असावीत आपल्या महत्त्वकांक्षा उच्च असाव्यात आपल्या जबाबदाऱ्या गहन असाव्यात आणि आपले प्रयत्न प्रचंड असावेत हेच माझे रिला… (लेखक: धीरूभाई अंबानी)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — आपली स्वप्न खूप मोठी असावीत आपल्या महत्त्वकांक्षा उच्च असाव्यात आपल्या जबाबदाऱ्या गहन असाव्यात आणि आपले प्रयत्न प्रचंड असावेत हेच माझे रिला… (लेखक: धीरूभाई अंबानी)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
२०१२:— बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसऱ्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
२००१:— संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९:— विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
१९९६:— अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९५४:मुंबई वीज मंडळ— मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
१९१३:— दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९१२:— भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१८८८:— महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
१८६०:अब्राहम लिंकन— अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.