ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — स्वतःच्या अज्ञानाची नम्र कबुली हाच तत्त्वज्ञानाचा परिपाक होय (लेखक: आर डी हिचकॉक)
  • सुविचार — आयुष्य हे वाहते करण्यात कला आहे वाचवण्यात नाही (लेखक: लॉरेन्स)
  • सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे (लेखक: लोकमान्य टिळक)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

६ फेब्रुवारी निधन

  • २०२३: बी. के. एस. वर्मा (जन्म: ५ सप्टेंबर १९४८ )
  • २०२२: लता मंगेशकर (जन्म: २८ सप्टेंबर १९२९ )
  • २००२: मॅक्स पेरुत्झ (जन्म: १९ मे १९१४ )
  • २००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ
  • १९९३: आर्थर एशे (जन्म: १० जुलै १९४३ )
  • १९९१: साल्वाडोर लुरिया (जन्म: १३ ऑगस्ट १९१२ )
  • १९७६: ऋत्विक घटक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५ )
  • १९५२: राजा जॉर्ज (सहावा) (जन्म: १४ डिसेंबर १८९५ )
  • १९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) (जन्म: १० मार्च १८६३ )
  • १९३१: मोतीलाल गंगाधर नेहरु (जन्म: ६ मे १८६१ )
  • १८९९: लिओ वॉन कॅप्रीव्ही (जन्म: २४ फेब्रुवारी १८३१ )