घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — तुम्हाला आलेले कटू अनुभव वाळूवर लिहा मात्र चांगले अनुभव संगमरवरावर करून ठेवा (लेखक: अज्ञात)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे व्यक्तीसाठी काम करत असाल तर ईश्वराला स्मरून प्रामाणिकपणे काम करा (लेखक: क्रीम हवार्ड)
सुविचार — थोरांचे जीवन पुन्हा पुन्हा सांगत आचरत आपणही थोर होऊ शकतो मृत्यूच्या अंधारावर जाऊनही आपण काळावर पाऊल खुणा ठेवू शकतो (लेखक: हेन्द्री वर्ड्स वर्थ लॉंग फेलो)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — तुम्हाला आलेले कटू अनुभव वाळूवर लिहा मात्र चांगले अनुभव संगमरवरावर करून ठेवा (लेखक: अज्ञात)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे व्यक्तीसाठी काम करत असाल तर ईश्वराला स्मरून प्रामाणिकपणे काम करा (लेखक: क्रीम हवार्ड)
सुविचार — थोरांचे जीवन पुन्हा पुन्हा सांगत आचरत आपणही थोर होऊ शकतो मृत्यूच्या अंधारावर जाऊनही आपण काळावर पाऊल खुणा ठेवू शकतो (लेखक: हेन्द्री वर्ड्स वर्थ लॉंग फेलो)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९८२:अभिनव बिंद्रा— ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय — पद्म भूषण, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८२:रणबीर कपूर— चित्रपट अभिनेते
१९६६:पुरी जगन्नाध— भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
१९४७:शेख हसीना— बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान
१९४६:माजिद खान— पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
१९४०:नारायण— भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार
(निधन: १६ ऑगस्ट २०२२
)
१९२९:लता मंगेशकर— भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: ६ फेब्रुवारी २०२२
)
१९२५:सेमूर क्रे— अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ
(निधन: ५ ऑक्टोबर १९९६
)
१९२४:सुन्द्री उत्तमचंदानी— भारतीय लेखक
(निधन: ८ जुलै २०१३
)
१९०९:पी. जयराज— भारतीय अभिनेते — दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: ११ ऑगस्ट २०००
)