ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — तरुण पिढी म्हणजे काही आपल्या समाजाचा शंभर टक्के भाग नव्हे पण आपल्या समाजाचे 100% भविष्य म्हणजे ही तरुण पिढी (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — राजकारण पटू हे जहाजासारखे असते धुक्यात हरवले जातात तेव्हा अति गोंगाट करतात (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — विचार आणि अंतकरण यांच्या अभावामुळे माणसे दुष्कृत्य करतात (लेखक: थॉमस हुड)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

४ डिसेंबर निधन

  • २०१७: शशी कपूर (जन्म: १८ मार्च १९३८ )
  • २०१४: व्ही. आर. कृष्ण अय्यर (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५ )
  • २०००: कॉलिन काऊड्रे (जन्म: २४ डिसेंबर १९३२ )
  • २०००: हेन्क अर्रोन (जन्म: २५ एप्रिल १९३६ )
  • १९८१: ज. ड. गोंधळेकर
  • १९७५: हाना आरेंट
  • १९७३: शंकर केशव कानेटकर (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३ )
  • १९७३: कवी गिरीश (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३ )
  • १९३५: चार्ल्स रिचेट (जन्म: २५ ऑगस्ट १८५० )
  • १९०२: चार्ल्स डो (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१ )
  • १८९३: जॉन टिंडाल (जन्म: २ ऑगस्ट १८२० )
  • १८५०: विल्यम स्टर्जन (जन्म: २२ मे १७८३ )
  • ११३१: ओमर खय्याम (जन्म: १८ मे १०४८ )