ठळक गोष्टी
  • सुविचार — संपूर्ण जग हातात तलवार घेऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • सुविचार — कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचविण्यास शिका (लेखक: आचार्य प्र के अत्रे)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१५ नोव्हेंबर जन्म

  • १९८६: सानिया मिर्झा
  • १९७९: पल्लवी शाह
  • १९४८: सुहास शिरवळकर (निधन: ११ जुलै २००३ )
  • १९३६: तारा सिंग हेर (निधन: १८ नोव्हेंबर १९९८ )
  • १९२९: शिरीष पै
  • १९२७: उस्ताद युनुस हुसेन खान (निधन: २९ सप्टेंबर १९९१ )
  • १९१७: दत्ता डावजेकर (निधन: १९ सप्टेंबर २००७ )
  • १९१७: डी. डी (निधन: १९ सप्टेंबर २००७ )
  • १९१५: व्ही. आर. कृष्ण अय्यर (निधन: ४ डिसेंबर २०१४ )
  • १९०८: कार्लो अबार्थ (निधन: २४ ऑक्टोबर १९७९ )
  • १८९१: एर्विन रोमेल (निधन: १४ ऑक्टोबर १९४४ )
  • १८९१: एर्विन रोमेल (निधन: १४ ऑक्टोबर १९४४ )
  • १८८५: गिजुभाई बधेका (निधन: २३ जून १९३९ )
  • १८७५: बिरसा मुंडा (निधन: ९ जून १९०० )
  • १८७४: ऑगस्ट क्रोघ (निधन: १३ सप्टेंबर १९४९ )
  • १७३८: विल्यम हर्षेल (निधन: २५ ऑगस्ट १८२२ )