घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — प्रेम हे गोवरासारखे असते ते आयुष्यात उशिरा आले की फारच वाईट (लेखक: झिरोल्ड डी)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — प्रेम हे गोवरासारखे असते ते आयुष्यात उशिरा आले की फारच वाईट (लेखक: झिरोल्ड डी)
२०२०:सौमित्र चट्टोपाध्याय— भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते — पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
(जन्म: १९ जानेवारी १९३५
)
२०१२:कृष्ण चंद्र पंत— भारतीय राजकारणी
(जन्म: १० ऑगस्ट १९३१
)
१९९६:डॉ. माधवराव सूर्याजी पवार— कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
१९८२:विनोबा भावे— भूदान चळवळीचे प्रणेते — भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
(जन्म: ११ सप्टेंबर १८९५
)
१९४९:नारायण दत्तात्रय आपटे— महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी
१९४९:नथुराम गोडसे— भारतीय हिंदू राष्ट्रवादी
(जन्म: १९ मे १९१०
)
१८३९:विल्यम मर्डोक— स्कॉटिश अभियंते आणि शोधक, गॅस लाइटिंगचे निर्माते
(जन्म: २१ ऑगस्ट १७५४
)
१७०६:६वे दलाई लामा— सांग्यांग ग्यात्सो
(जन्म: १ मार्च १६८३
)
१६३०:योहान्स केप्लर— जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
(जन्म: २७ डिसेंबर १५७१
)