ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरीही दुसऱ्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे (लेखक: ग द पाळंदे)
  • सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — आयुष्यात कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नसते तिला फक्त गृहीत धरावयाचे असते (लेखक: कॅरी मरीन)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ ऑक्टोबर जन्म

  • १९७९: जावेद करीम
  • १९६७: ज्यूलिया रॉबर्टस
  • १९५८: अशोक चव्हाण
  • १९५६: मोहम्मद अहमदिनेजाद
  • १९५५: इंद्रा नूयी
  • १९५५: बिल गेटस्
  • १९३०: अंजान (निधन: १३ सप्टेंबर १९९७ )
  • १९१४: जोनास साल्क (निधन: २३ जून १९९५ )
  • १८९३: शंकर केशव कानेटकर (निधन: ४ डिसेंबर १९७३ )
  • १८९३: कवी गिरीश (निधन: ४ डिसेंबर १९७३ )
  • १८६७: भगिनी निवेदिता (निधन: १३ ऑक्टोबर १९११ )
  • १८६०: कानो जिगोरो (निधन: ४ मे १९३८ )
  • १७९३: एलिफलेट रेमिंग्टन (निधन: १२ ऑगस्ट १८६१ )
  • १०१६: हेन्री तिसरा (निधन: ५ ऑक्टोबर १०५६ )