ठळक गोष्टी
  • सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेननिधन: ३० जुलै १७१८)
  • सुविचार — चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो (लेखक: महाकवी कालिदास)
  • सुविचार — आपली स्वप्ने आणि आकांक्षा यातूनच खऱ्या संधीचा शोध लागू शकतो (लेखक: सयु एबाग)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२६ फेब्रुवारी निधन

  • २०१०: नानाजी देशमुख (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ )
  • २००५: निर्माते जेफ रस्किन (जन्म: ९ मार्च १९४३ )
  • २००४: शंकरराव चव्हाण (जन्म: १४ जुलै १९२० )
  • २००३: राम वाईरकर
  • २०००: रावसाहेब गोगटे (जन्म: १६ सप्टेंबर १९१६ )
  • १९९४: एवेरी फिशर (जन्म: ४ मार्च १९०६ )
  • १९८५: त्जालिंग कूपमन्स (जन्म: २८ ऑगस्ट १९१० )
  • १९६६: विनायक दामोदर सावरकर (जन्म: २८ मे १८८३ )
  • १९३७: एल. के. अनंतकृष्ण अय्यर (जन्म: ६ जुलै १८६२ )
  • १९०३: रिचर्ड जॉर्डन गटलिंग (जन्म: १२ सप्टेंबर १८१८ )
  • १८८७: आनंदी गोपाळ जोशी (जन्म: १५ मार्च १८६५ )
  • १८८६: नर्मदाशंकर दवे (जन्म: २४ ऑगस्ट १८३३ )
  • १८७७: मेजर थॉमस कॅन्डी (जन्म: १३ डिसेंबर १८०४ )