सुविचार — संगत धरण्यास माणसे सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे (लेखक: सद्गुरु वामनराव पै)
सुविचार — माणसाला जशी दोन मने असतात तसे दोन आत्मा असतात दैनंदिन जीवनातील घटना घडविणारा आत्मा हा काम क्रोध अहंकार या विचारांनी घेतलेला असतो परंतु दुसर… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
घटना - १२ जून १९४० — दुसरे महायुद्ध — १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
सुविचार — तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते (लेखक: स्वेट मार्डन)
घटना - १२ जून १९९३ — पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
सुविचार — संगत धरण्यास माणसे सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे (लेखक: सद्गुरु वामनराव पै)
सुविचार — माणसाला जशी दोन मने असतात तसे दोन आत्मा असतात दैनंदिन जीवनातील घटना घडविणारा आत्मा हा काम क्रोध अहंकार या विचारांनी घेतलेला असतो परंतु दुसर… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
घटना - १२ जून १९४० — दुसरे महायुद्ध — १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
सुविचार — तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते (लेखक: स्वेट मार्डन)
घटना - १२ जून १९९३ — पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९९:— आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९७६:— वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
जन्म
१८७४:सूरसिंह तख्तसिंह गोहिल— प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी
निधन
२०१०:नानाजी देशमुख— भारतीय समाजसुधारक व राजकारणी — भारतरत्न, पद्म विभूषण
(जन्म: ११ ऑक्टोबर १९१६
)
१९६६:विनायक दामोदर सावरकर— भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर
(जन्म: २८ मे १८८३
)
१८८७:आनंदी गोपाळ जोशी— पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर
(जन्म: १५ मार्च १८६५
)