ठळक गोष्टी
  • सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — शत्रूला माफ करणे हे मित्राला माफ करण्यापेक्षा सोपे आहे (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२४ जुलै जन्म

  • १९६९: जेनिफर लोपेझ
  • १९४७: जहीर अब्बास
  • १९४५: अझीम प्रेमजी
  • १९३७: मनोज कुमार (निधन: ४ एप्रिल २०२५ )
  • १९२८: केशुभाई पटेल (निधन: २९ ऑक्टोबर २०२० )
  • १९११: पन्नालाल घोष (निधन: २० एप्रिल १९६० )
  • १८९७: अमेलिया इअरहार्ट (निधन: ५ जानेवारी १९३९ )
  • १८५७: हेन्रिक पॉन्टोपिडन (निधन: २१ ऑगस्ट १९४३ )
  • १८५१: फ्रेडरिक शॉटकी
  • १७८६: जोसेफ निकोलेट