ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • सुविचार — कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचविण्यास शिका (लेखक: आचार्य प्र के अत्रे)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — एखाद्या संशोधनामध्ये संशोधकाच्या गुणवत्तेहून अधिक महत्त्वाची गोष्ट असते ती त्या शोधाच्या वृत्ततेसाठी राखलेला संयम (लेखक: न्यूटन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२४ जुलै जन्म

  • १९६९: जेनिफर लोपेझ
  • १९४७: जहीर अब्बास
  • १९४५: अझीम प्रेमजी
  • १९३७: मनोज कुमार (निधन: ४ एप्रिल २०२५ )
  • १९२८: केशुभाई पटेल (निधन: २९ ऑक्टोबर २०२० )
  • १९११: पन्नालाल घोष (निधन: २० एप्रिल १९६० )
  • १८९७: अमेलिया इअरहार्ट (निधन: ५ जानेवारी १९३९ )
  • १८५७: हेन्रिक पॉन्टोपिडन (निधन: २१ ऑगस्ट १९४३ )
  • १८५१: फ्रेडरिक शॉटकी
  • १७८६: जोसेफ निकोलेट