सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — राष्ट्राला अंधपातापासून वाचविण्याला चारित्र्य निर्मिती हाच हमखास मार्ग असतो चारित्र्य गेले की सर्वस्व गेले राष्ट्राची किंमत त्याच्या विद्वत… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — राष्ट्राला अंधपातापासून वाचविण्याला चारित्र्य निर्मिती हाच हमखास मार्ग असतो चारित्र्य गेले की सर्वस्व गेले राष्ट्राची किंमत त्याच्या विद्वत… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
२०१९:बोरिस जॉन्सन— युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान बनले.
२०००:विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम— ह्या भारताच्या पहिला महिला ग्रँडमास्टर बनल्या.
१९९७:महाश्वेतादेवी— यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९८७:हुल्डा क्रुक्स— यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाई केली. त्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या.
१९७७:लिबिया-इजिप्शियन युद्ध— समाप्ती.
१९६९:अपोलो प्रोग्राम— अपोलो ११ अंतराळयान प्रशांत महासागरात सुरक्षितपणे खाली पडले.
१९६९:अपोलो ११— चंद्र मोहिमेनंतर हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.
१९४३:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन गोमोरा: सुरू झाले, नोव्हेंबरमध्ये ऑपरेशन संपेपर्यंत किमान ३० हजार हुन अधिक लोकांचे निधन.
१९४३:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन गोमोरा: दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
१९३१:— पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
१९२३:पहिले महायुद्ध— लुझनचा करार: आधुनिक तुर्कस्तानच्या सीमा निश्चित करणाऱ्यासाठी ग्रीस, बल्गेरिया आणि पहिल्या महायुद्धात लढलेल्या इतर देशांनी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षरी केली.
१९११:— हायराम बिंगहॅम - ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
१८४७:रिचर्ड मार्च हो— यांनी रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे पेटंट घेतले.
१८२३:चिली— देशात गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
१७०४:— ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
१५६७:स्कॉटलंड— राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.