ठळक गोष्टी
  • सुविचार — आधी स्वतःची बेसूर जीवन बासरी सुधारा तरच तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनदास सुधारू शकाल (लेखक: साने गुरुजी)
  • सुविचार — जर विज्ञानावर शहाणपणाचे नियंत्रण नसेल तर ते भ्रमिष्टपणे वागेल (लेखक: एक स्पॅनिश म्हण)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० एप्रिल निधन

  • २००३: दाइजिरो कातो (जन्म: ४ जुलै १९७६ )
  • १९९९: कमलाबाई ओगले (जन्म: १६ सप्टेंबर १९१३ )
  • १९९०: इंदुमती भट्टाचार्य (जन्म: २ जुलै १९१८ )
  • १९८०: एम. कनागररत्नम (जन्म: १५ एप्रिल १९२४ )
  • १९७०: शकील बदायूँनी (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ )
  • १९६०: पन्नालाल घोष (जन्म: २४ जुलै १९११ )
  • १९३८: चिंतामणराव वैद्य (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१ )
  • १९१८: कार्ल ब्राऊन (जन्म: ६ जून १८५० )