सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात (लेखक: विन्स लोंबार्डी)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — तुमच्या भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आजच आहे म्हातारपणी थकल्या भागल्यावर करण्याचेही काम नाही तारुण्यातला उत्साह तुमच्यात ओसंडत आहे ताजेप… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात (लेखक: विन्स लोंबार्डी)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — तुमच्या भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आजच आहे म्हातारपणी थकल्या भागल्यावर करण्याचेही काम नाही तारुण्यातला उत्साह तुमच्यात ओसंडत आहे ताजेप… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
२००७:— रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
२००१:— वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
१९९७:— नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
१९७२:— नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
१९६५:— भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९६१:— विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
१९४४:— दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
१९४२:— आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
१९४१:— अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
१९१९:— अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
१९०६:— म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
१८९३:— स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
१७९२:— होप हिरा चोरला गेला.
१७७३:— बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
१२९७:— स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
जन्म
१९१५:पुपुल जयकर— सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
(निधन: २९ मार्च १९९७
)
१८९५:विनोबा भावे— भूदान चळवळीचे प्रणेते — भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
(निधन: १५ नोव्हेंबर १९८२
)
निधन
१९८७:महादेवी वर्मा— हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: २६ मार्च १९०७
)