सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.