ठळक गोष्टी
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
सुविचार — यांत्रिक वृत्तीची माणसे चैतन्यहीन असतात (लेखक: जी एस लो)
-
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
सुविचार — लोकांना जर आपणाबद्दल चांगले उद्गार काढायला भाग पाडायचे असेल तर आपण चांगले कृत्य करावे (लेखक: वॉल्टेअर)
-
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढेकर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
घटना - १२ जून १९४० — दुसरे महायुद्ध — १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
सुविचार — यांत्रिक वृत्तीची माणसे चैतन्यहीन असतात (लेखक: जी एस लो)
-
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
सुविचार — लोकांना जर आपणाबद्दल चांगले उद्गार काढायला भाग पाडायचे असेल तर आपण चांगले कृत्य करावे (लेखक: वॉल्टेअर)
-
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढेकर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
घटना - १२ जून १९४० — दुसरे महायुद्ध — १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२६ मार्च घटना
-
२०१३: — त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
२०००: — ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
-
१९७९: — अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
-
१९७४: — गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
-
१९७२: — नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
-
१९४२: — इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
-
१९१०: — लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
-
१९०२: — नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखलेमध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
-
१५५२: — गुरू अमर दास शीखांचे तिसरे गुरू बनले.