ठळक गोष्टी
  • सुविचार — विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना व्यक्त केले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एकाअविद्येने केले (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — पैसा नावलौकिक कीर्ती किंवा पंडित्यही फलदायी होत नाही प्रेमच सर्वत्रफलदायी होत असते चारित्रही अडचणीवर मात करून आपला मार्ग सुखकर आणि मोकळा कर… (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — जर तुम्ही चारित्र्यसंपन्न नसाल जर तुमच्या विचारांवर व आचारांवर तुमचा ताबा नसेल तर तुमची सर्व विद्वता तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ जून जन्म

  • १९९३: सिद्धू मूसवाला (निधन: २९ मे २०२२ )
  • १९८२: मार्को आर्मेंट
  • १९४८: लालूप्रसाद यादव
  • १९३१: जेपियार (निधन: १८ जून २०१६ )
  • १८९७: राम प्रसाद बिस्मिल (निधन: १९ डिसेंबर १९२७ )
  • १८९५: निकोलाई बुल्गानिन (निधन: २४ फेब्रुवारी १९७५ )
  • १८९४: काइचिरो टोयोडा (निधन: २७ मार्च १९५२ )
  • १८८६: डेव्हिड बी स्टीनमन (निधन: २१ ऑगस्ट १९६० )
  • १८१५: जुलिया मार्गारेट कॅमेरॉन (निधन: २६ जानेवारी १८७९ )