ठळक गोष्टी
  • सुविचार — माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होते हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे (लेखक: अर्नेस्ट रुदरफोर्डजन्म: ३० ऑगस्ट १८७१ | निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
  • सुविचार — मनात आणतो त्या कल्पना मनाला उल्हास व स्फूर्ती देणाऱ्या असतात माझ्या यशस्वी जीवनाचे रहस्य म्हणजे माझा मानसिक समतोल आहे (लेखक: अब्राहम लिंकनजन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — तीक्ष्दारीच्या तलवारीपेक्षाही नींदे मुळे जखम जास्त खोल होते आणि अंतकरण कापले जाते (लेखक: विल्यम काँग्रेव)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२७ मार्च निधन

  • २००९: जॅक ड्रेफस (जन्म: २८ ऑगस्ट १९१३ )
  • २०००: प्रिया राजवंश
  • १९९७: भार्गवराम आचरेकर
  • १९९२: शरदचंद्र वासुदेव चिरमुले
  • १९८२: फजलुर रहमान खान (जन्म: ३ एप्रिल १९२९ )
  • १९७९: फिलिप व्हिन्सेंट (जन्म: १४ मार्च १९०८ )
  • १९७८: कुंवर दिग्विजय सिंग (जन्म: २ फेब्रुवारी १९२२ )
  • १९६७: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की (जन्म: २० डिसेंबर १८९० )
  • १९५२: काइचिरो टोयोडा (जन्म: ११ जून १८९४ )
  • १८९८: सर सय्यद अहमद खान (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७ )